आपले स्वागत आहे.......

सर्व सेवांवर परत जा
मंत्रिमंडळ निर्णय

मंत्रिमंडळ निर्णय

सामाजिक न्याय विभाग
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ
दीड हजार एवजी आता अडीच हजार रुपये मिळणार, त्यामुळे लाभार्थ्यांना अर्शिक बळकटी मिळनार आहे.